लोकसभेत नुकताच आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला गेला. अंतरिम असल्यामुळे या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस नव्हता. मात्र चार-पाच महिन्यांनी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तो कसा असू शकेल याबाबत ढोबळ संकेत अंतरिम अर्थसंकल्पात मिळाले आहेत. अंतरिम असला तरी विशेष म्हणजे तो देशातील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा असल्यामुळे त्यात अपेक्षित असलेल्या रेवड्या किंवा अनुदान-रूपी अनुत्पादित आर्थिक खैरात टाळण्यात आली आहे हे निश्चितच प्रशंसनीय आहे. यातून देशाच्या आर्थिक विकासाबाबतचा आत्मविश्वास आणि त्यातून सत्ता अबाधित राखण्याची खात्री या दोनही गोष्टी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लोकसभेतील आणि त्यानंतर दिलेल्या माध्यमांवरील मुलाखतीतील देहबोलीत दिसून आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा