वर्ष १८६१ ते १९०६ या कालावधीत या माणसाने बाजारात धुमाकूळ घातला. ९ जुलै १८७५ रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. त्यावेळेस हे गृहस्थ ४४ वर्षांचे होते. मुंबई शेअर बाजाराची स्थापना करण्यात इतरांबरोबर प्रेमचंद रायचंद हेसुद्धा होते. राजाबाई आणि रायचंद दिपीचंद यांचे हे पुत्ररत्न. वडिलांचा लाकडाचा व्यवसाय होता. मुलाने चांगले शिकावे म्हणून वडिलांनी प्रेमचंदला सुरतहून मुंबईला आणले आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. वर्ष १८४९ मध्ये केवळ वयाच्या अठराव्या वर्षी प्रेमचंद यांनी शेअर दलालीचा व्यवसाय सुरू केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा