मागील दोन महिने चांगलेच धामधुमीचे गेले. जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव साजरा करण्यास एप्रिलमध्ये सुरुवात झाली. तिचा शेवट मंगळवारी मतमोजणी झाल्यावर झाला. सुमारे सहा आठवडे विविध टप्प्यांमध्ये चाललेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भारतातील अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीचे जबरदस्त चित्र सत्ताधारी पक्षाकडून वारंवार दाखवण्यात येत होते. अर्थात त्यात काहीच चुकीचे नव्हते. कारण संरक्षण सामग्री, ॲपल कंपनीची उत्पादने, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अपारंपरिक ऊर्जा अशा एक ना अनेक आघाड्यांवर भारताचा आलेख आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उंचावतो आहे. भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे आणि अर्थव्यवस्थेचे पाच लाख कोटी डॉलरचे लक्ष्य दृष्टीपथात येऊ लागले आहे. याचे भांडवल सत्ताधाऱ्यांनी न केले तरच नवल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा