कोलकाताचा सुजॉय दास, जम्मू काश्मीरची सायमा बानो, आसामची हिमाश्री दास हे अगदी विशी- पंचविशीतले तरुण. आज सेवाभावी वृत्ती ठेवून घरापासून दूर राहून समाज बदलासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताहेत, गेल्या एक दोन वर्षांतल्या त्यांच्या कामाला यशही आले आहे आणि म्हणूनच पुढे खूप काही करायची महत्त्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली आहे. या त्यांच्या भरारीला खतपाणी देत आहे, ‘पिरामल ग्रुप’ आणि या समूहाचा आर्थिक दानकार्य करणारा विभाग म्हणजेच पिरामल फाऊंडेशन.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा