भारतातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देणारे एक क्षेत्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी सेक्टर आहे. उदारीकरणनंतरच्या काळात या एका क्षेत्रात उदयाला आलेल्या आणि बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) झालेल्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कायमच मालामाल केले आहे. मोठ्या आकाराच्या, मध्यम आकाराच्या आणि लहान आकाराच्या सर्वच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर घेऊन गुंतवणूकदारांना वेळोवेळी फायदा झाला आहे. तसे आयटी क्षेत्रातील टाटा उद्योग समुहाचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) हे बाळ बरीच वर्षे कार्यरत होते, पण त्याला भांडवली बाजारात येण्यासाठी २१ वे शतक उजाडावे लागले. त्याआधीच इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्र म्हणजेच पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा