गेल्या ४ वर्षांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना थेट समभाग व त्यांच्याशी निगडित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची सवय लागली आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. म्युच्युअल फंड सही है, मार्केट तो उपर जाता ही है, रिस्क है तो इश्क है अशी सध्याची घोष वाक्ये गुंतवणूकदारांच्या मनावर बिंबवली गेलीत. त्यामुळे समभागांमध्ये गुंतवणूक केली झालं, अशी मानसिकता तयार होऊ लागली आहे. अर्थात दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना हा अनुभव आला आहे. पण प्रत्येक वेळी गुंतवणूक चक्र हे समभागांसाठी पूरक असेल असं नसतं. जेव्हा-जेव्हा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे, तेव्हा शेअर बाजार खाली आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा