भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या नऊ कंपन्यांमध्ये एक महत्त्वाची कंपनी म्हणजेच ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’. स्वातंत्र्यानंतर लगेचच सुरू झालेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने गेल्या दहा- पंधरा वर्षात यशाची नवी क्षितिजे सर केली आहेत. संरक्षण क्षेत्र आणि संरक्षणाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा