भारतात आणि विशेषकरून आपल्या राज्यासाठी कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक. राज्यात सुमारे ४० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापसाची पेरणी केली जाते आणि सरासरी ९० लाख गाठी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे देश आणि राज्य या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने कापूस महत्त्वाचे पीक आहे. मात्र २०२३-२४ (ऑक्टोबर-सप्टेंबर) या पणन वर्षात कापूस उत्पादकांच्या पदरी घोर निराशा पडली. गेल्या अनेक वर्षांतील इतिहास पाहता मागील हंगाम हा पहिलाच असावा, ज्यात कापसाच्या किमतीत एकदाही तेजी आली नाही. त्याची कारणे काय असावीत याबद्दल आपण यापूर्वीच या स्तंभातून विश्लेषण केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा