सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या उत्पन्नावर उद्गम कर (टी.डी.एस.) कापणे हे सर्वश्रुत आहे. पगार, व्याज, घरभाडे यावर उद्गम कर कापण्याच्या तरतुदी पूर्वीपासून आहेत. यात वेळोवेळी उद्गम कराच्या दरात बदल केले गेले किंवा या तरतुदी लागू होणाऱ्या कमाल मर्यादा वेळोवेळी वाढविल्या किंवा कमी केल्या गेल्या. उद्योग-व्यवसाय करणाऱ्या आणि ठराविक रकमेपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांना त्यांनी दिलेल्या देण्यांवर उद्गम कर कापण्याच्या तरतुदी प्राप्तिकर कायद्यात आहेत. परंतु सामान्य नागरिकांनी (जे उद्योग-व्यवसाय करत नाहीत) जे पगारदार आहेत, निवृत्त कर्मचारी आहेत अशांचा उद्गम कर कापून तो सरकारकडे जमा करण्याच्या तरतुदी प्राप्तिकर कायद्यात नव्हत्या. याची सुरुवात प्रथम २०१३ मध्ये प्राप्तिकर कायद्यात बदल करून करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा