प्राप्तिकर भरावा लागणं ही समस्या सगळ्यांनाच सतावत असते. खासकरून पगारदार वर्ग, ज्याच्या हातात महिन्याचा पगार कर कापून दिला जातो. गृह कर्ज, कलम ८० सीमधील गुंतवणूक तरतुदी, देणग्या, राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस) सगळं सगळं करून देखील शेवटी कर भरावा लागतोच. आता तर नवीन कर प्रणालीनुसार अतिशय कमी तरतुदी कर वजावटी करता वापरता येतात. त्यामुळे मुळात करसंलग्न गुंतवणुकीची उपयुक्तता कमी होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा