सुधाकर कुलकर्णी- सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर, पुणे
प्रत्येकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर निवृत्त व्हावे लागते. विशेषत: नोकरी करणाऱ्यास एका ठराविक वयानंतर (५८ किंवा ६०) सेवानिवृत्त व्हावे लागते; तर व्यावसायिकास शारीरिक, तसेच मानसिक स्थितीनुसार व्यवसायातून निवृत्त व्हावे लागते. आपण जेव्हा निवृत्त होतो तेव्हा नियमित मिळणारे उत्पन्न थांबते; मात्र आपले दैनंदिन खर्च थांबत नाहीत. सध्याचे वाढते आयुर्मान, विभक्त कुटुंबपद्धती, सातत्याने कमी होत जाणारे व्याजदर व वाढती महागाई यांच्या एकत्रित परिणामांमुळे कित्येकांना निवृत्तीनंतर आर्थिक समस्या निर्माण होते; तीही निवृत्तीनंतर नजीकच्या काळातच.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा