Money Mantra: गेला आठवडाभर भारतीय शेअर बाजाराची सुरू असलेली नकारात्मक वाटचाल पुन्हा एकदा सावरताना दिसते आहे. सलग सहा दिवस आपटी खाल्ल्यानंतर काल शुक्रवारी शेअर बाजारामध्ये खरेदीदार पुन्हा परतल्याचे चित्र दिसून आले. मध्यपूर्वेतील युद्धसदृश परिस्थिती, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबतचा निर्णय आणि एकूणच जागतिक अस्थिरता याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झालेला दिसला. प्रमुख निर्देशांकांमध्ये मागच्या आठवड्यामध्ये सुरू झालेली घसरण आज थांबली असे दिसून आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा