गेल्या दोन वर्षात भारतीय हवाई वाहतूक बाजारपेठेतील घटना उत्साह वाढवणाऱ्या आहेत. एकेकाळी भारतात विमान प्रवास करणे म्हणजे चैनीची बाब समजली जात असे. आता विमान प्रवास अगदी गरिबांच्या नसला तरी मध्यमवर्गीय माणसाच्या नक्कीच आवाक्यात आलेली गोष्ट आहे. विमान वाहतूक हा व्यवसाय जोमदारपणे चालण्यासाठी फक्त विमानांची गरज असते, हा गैरसमज आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एक व्यवसायाचे स्वरूप विकसित व्हावे लागते, त्यासाठी इकोसिस्टीम तयार करावी लागते, तशी इकोसिस्टीम तयार व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करायचे असतात. याची सुरुवात भारतात होताना दिसते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा