मागील वर्षभर तूर-उडदाच्या महागाईने सरकारची झोप उडवली होती, तर वर्षाखेरीस खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले होते. त्यामुळे महागाईने ग्राहक पुरता बेजार झालेला आपण पाहिला. यापैकी तूर-उडीद यांच्या किमती आता चांगल्याच गडगडल्या आहेत. उलट त्यांच्या किमती हमीभावाखाली गेल्याने आता उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ना काही कारणाने कडधान्ये वर्षभर माध्यमात दररोज चर्चेत राहिली. कडधान्य महागाईच्या नुकत्याच संपलेल्या पर्वातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे मागील संपूर्ण वर्षात कडधान्य क्षेत्राशी संबंधित सुमारे ४५ पत्रके काढून केंद्र सरकारने एक आगळावेगळा विक्रम केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा