शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला, तर सुवर्णकाळ हा पेशवाईत आला. तेव्हा मराठ्यांच्या साम्राज्याचा झेंडा हा अटकेपार (आता पाकिस्तानमध्ये असलेल्या किल्ल्याचे नाव – अटक) रोवला गेलेला. तेव्हा त्या वेळच्या पेशव्यांच्या ऐश्वर्याची, श्रीमंतीच्या थाटाची भुरळ सर्वांना पडत असे. तेव्हा सामान्य माणसाला आपला थाट ‘बाजीराव पेशव्यांसारखा’ वाटायचा. मात्र जोपर्यंत ते त्याच्या स्वप्नापुरतं मर्यादित होतं तोपर्यंत ठीक होतं. पण वास्तवातदेखील त्या सामान्य माणसाची वागणूक ही ‘श्रीमंत पेशव्यांसारखी’ व्हायला लागली तर त्याला भानावर आणण्यासाठी ‘बाबा रे, तुझ्या खिशात नाही आणा, तर तुला बाजीराव का म्हणा’ याचे स्मरण करून दिलेच पाहिजे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा