गेल्या काही वर्षांत अर्थसंकल्प ही गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी ‘वृत्तमूल्य’ असलेली घटना ठरत आहे. कोणतीही नवी घोषणा न करणे किंवा आहे त्या घोषणांचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करणे हा अर्थसंकल्पाचा ‘ट्रेंड’ बनतो आहे, हे यानिमित्ताने गुंतवणूकदारांनी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजेच सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या विशिष्ट घोषणांमुळे शेअर बाजारातील एखादे क्षेत्र किंवा थेट एखादी कंपनी लाभार्थी ठरत असे. अर्थसंकल्प मांडला जातो त्या दिवशी किंवा त्याच्या आठवड्याभरात काही कंपन्यांच्या समभागांना मागणी निर्माण होत असते. पण गेल्या काही वर्षात असे घडून येताना दिसत नाही. अर्थसंकल्प येतो आणि जातो आणि शेअर बाजार आपल्याच पद्धतीने वर-खाली हेलकावे होत राहतो. एका रीतीने अर्थसंकल्प हा बाजारासाठी चर्चेचा विषय ठरू नये, अशा प्रकारची रणनीतीच सरकारने आखलेली दिसते!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा