दिलीप बार्शीकर, निवृत्त आयुर्विमा अधिकारी
आयुर्विमा पॉलिसीमध्ये जोपर्यंत विमाधारक हयात आहे, तोपर्यंत पॉलिसीमधून मिळणाऱ्या लाभांवर, विमा रकमेवर पॉलिसीधारकाचाच अधिकार असतो. मग तो मनी बॅक सारख्या पॉलिसी मधून मिळणारा सर्वायव्हल बेनिफिट असो किंवा पॉलिसीची मुदत संपल्यावर मिळणारी मॅच्युरिटी क्लेमची रक्कम असो. परंतु दुर्दैवाने पॉलिसी करार चालू असतानाच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर अशावेळी देय होणारी मृत्यू दाव्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते. म्हणजेच विमाधारक जिवंत असेपर्यंत नॉमिनीला त्या पॉलिसीमध्ये कोणतेही अधिकार असत नाहीत. पॉलिसी काळात विमाधारकाचा मृत्यू झाला तरच नॉमिनीला पॉलिसी रक्कम घेण्याचा अधिकार प्राप्त होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा