आजकाल मुलं फार लवकर आपल्या करिअरमध्ये कामाला लागतात आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये फार लवकर आणि बराच पैसा यायला सुरुवात होते. आपली भारतीय संस्कृती ही कायमच बचत करण्याच्या बाजूने राहिलेली आहे, आपण कधीही अवांतर खर्च करत नाही. शक्य तेवढं आधी बचत आणि नंतर मग खर्च अशी आपली कार्यपद्धती आहे, आणि त्यामुळेच भारत जगभरामध्ये कितीही संकटं आली तरीसुद्धा अगदी ठामपणे उभा आहे. जगभरामध्ये आज विविध आर्थिक संकटं असताना सुद्धा भारतामध्ये त्याचा कुठलाही विपरीत परिणाम जाणवत नाही, त्याचं कारण एकच की आपण वेळीच बचत करण्याची सवय लावून घेतलेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा