दिग्गज उद्योगपतींच्या संघर्षाच्या आणि यशाच्या अनेक कहाण्या देशात ऐकायला मिळतात. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेक व्यावसायिकांनाही त्यासाठी मोठी कसरत करावी लागलेली आहे. आम्हीसुद्धा तुम्हाला अशाच एका व्यावसायिकाची कहाणी सांगत आहोत, ज्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी व्यवसाय सुरू केला अन् ते आज आज २०,००० कोटींच्या कंपनीचा मालक आहेत. ज्या वयात लोक निवृत्त झाले, त्याच वयात लक्ष्मण दास मित्तल यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण ते खरं आहे. ते सोनालिका समूहाचे अध्यक्ष आहेत, जे भारतातील तिसरे सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षी लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील दुसरे सर्वात वयस्कर अब्जाधीश आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा