सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. काही रिक्त पदांवर भरती करण्यासाठी रेल्वेने अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असणारे उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १६ पदांवर भरती होणार असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख ८ नोव्हेंबर आहे. दक्षिण रेल्वे स्काऊट कोट्याअंतर्गत लेव्हल १ आणि २ च्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा