उत्तरोत्तर स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी वाढतच चालली आहे. स्पर्धा परीक्षेला बसणारे, त्यातून अधिकारी होणारे उमेदवार यांचे प्रमाण इतके व्यस्त आहे की, स्पर्धा परीक्षा हा अत्यंत अविश्वासार्ह असा करिअर ऑप्शन झाला आहे, हे सहज लक्षात येईल. ‘एमपीएससी’ वा इतर राज्यांच्या नागरी सेवा परीक्षांच्या तुलनेत ‘यूपीएससी’ची परीक्षा तशी विश्वासार्ह मानली जाते. मात्र, आता ‘पूजा खेडकर’सारख्या प्रकरणांमुळे ‘यूपीएससी’च्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एक करिअर ऑप्शन म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पहावे का, आपल्या आयुष्यातील किती वर्षे या क्षेत्रामध्ये गुंतवावीत आणि इतर करिअर ऑप्शन्सचा विचार का करू नये, याबाबतची मांडणी महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज यांनी केली आहे. –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा