सगळीकडे एआयचा बोलबाला असल्यामुळे जवळपास प्रत्येक महाविद्यालयामध्ये एआयमध्ये बीई, बीटेक, बीएससी, एमसीए, एमएससी अशा पदवी निघालेल्या आहेत. यामुळे आधीच गांगरून गेलेला पालकवर्ग अजूनच संभ्रमात पडतो. विद्यार्थी जे कानांवर पडतं त्यावरून आणि नेहमीप्रमाणे आपल्या मित्रमैत्रिणींच्या निर्णयामुळे प्रभावित होऊन पालकांकडे एआयचीच पदवी घेण्यासंबंधीचा हट्ट धरतात. अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा