या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या विषयाची तयारी कशी करायची ते समजून घेणार आहोत. पूर्वपरीक्षेत सरासरी २ ते ३ प्रश्न या घटकांवर विचारले जातात. याचा अर्थ नक्कीच असा नाही की याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल वा हा विषय महत्त्वाचा नाही. एनसीईआरटीची पुस्तके यासाठी उपयुक्त असून जुने एनसीईआरटी यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. बहुतेक विद्यार्थी या विषयाकडे दुर्लक्ष करतात कारण प्रश्नसंख्या कमी असते. पूर्वपरीक्षेतील एकेक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. बहुतेकदा असे होते की ज्या विषयांवर आपण अवलंबून असतो त्यातील प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचे असतात त्यामुळे आपण सर्व विषय पूर्वपरीक्षेसाठी अभ्यासणे गरजेचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा