डॉ. सचिन शिंदे
भारतीय शेती व शेती व्यवसाय हा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर कायमच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे. परंतु ज्या प्रमाणात शेती व्यवसायाला सामाजिक आर्थिक, शैक्षणिक धोरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे, तो अजून दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ या दृष्टिकोनातून आज यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. अशावेळी शेतीमधील करिअर व विकसित भारत २०४७ या व्हिजन मध्ये विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी कशा असतील. त्या कशा पद्धतीने बदलत आहेत. हे आज जाणून घेण्यासाठी हा लेख.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा