Success Story Of Varun Reddy : स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पहिला क्रमांक मिळविणे हा मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खास क्षण ठरतो. भारतातील सर्वांत कठीण परीक्षांमध्ये एक नव्हे तर दोन म्हणजे जेईई व यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास, मेहनत, चिकाटी, संयम यांची आवश्यकता असते. कठीण वाटणारी ही गोष्ट (Success Story ) तेलंगणातील मिर्यालागुडा येथील रहिवासी वरुण रेड्डी यांनी साध्य करून दाखवली आहे. अनेक अपयशांचा सामना करून, त्यांनी मुलगा आयएएस अधिकारी व्हावा ही वडिलांची इच्छा आणि नंतर स्वत:च्याही उराशी बाळगलेल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा