यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही केवळ देशातच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, कारण दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेत बसतात, परंतु त्यापैकी फक्त १०००-१२०० उमेदवारांचीच निवड होते. हजारो उमेदवार प्रीलिम्स परिक्षामध्येच नापास होऊन जातात. त्याच वेळी, काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत यशस्वी होतात आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत बनतात. ईश्वर्या रामनाथन आणि सुष्मिता रामनाथन देखील त्यापैकी एक आहेत, ज्यांची कहाणी सर्वांना प्रेरणा देते. चला तर मग जाणून घेऊया हे दोघे कोण आहेत आणि त्यांची यशोगाथा काय आहे…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा