मागील लेखातून आपण चंपारण, खेडा व अहमदाबाद सत्याग्रह, त्याचप्रमाणे या आंदोलनांतील महात्मा गांधींच्या भूमिका, त्याचबरोबर रौलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण खिलाफत चळवळीचा अभ्यास करू. खरे तर आधुनिक भारताच्या इतिहासात खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ ही दोन महत्त्वाची आंदोलने होती. या दोन्ही आंदोलनांचा हेतू किंवा कारणे वेगळी असली तरी ब्रिटिश राजवटीला विरोध करणे हा या आंदोलनांचा मुख्य उद्देश होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा