स्वामी स्वरूपानंदांनी अनेक अभंगातून, समाजाला मार्गदर्शन केले. एका अभंगात ते म्हणतात, स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास संतांचा सहवास सोडू नये. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी स्वामी स्वरूपानंदांनी म्हणजे पावसच्या रामचंद्र गोडबोले यांनी पारमार्थिक जीवनाच्या वाटेवर बाबामहाराज वैद्य यांच्या सोबतीने पहिले पाऊल टाकले आणि पाहता पाहता ते पूर्णत्वाला पोहोचले. एका अभंगात ते म्हणतात,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा