



निसर्गात मनुष्य अवतरला तेव्हा त्याचे अस्तित्व आहारावर अवलंबून होते. त्याच्यासाठी निसर्गाने जास्त उष्मांकदायी पदार्थ ‘गोड’ बनवले व ते ओळखायला जिभेवरच्या…

सध्या देशात लाखो स्त्रिया आणि महाराष्ट्रात २५ हजार स्त्रिया ‘स्थानिक स्वराज्य संस्थे’च्या सत्तेत आहेत. या ५० वर्षांतील हे मोठं परिवर्तन…

Maharashtra Social Boycott : जातपंचायत, सगोत्र आणि आंतरजातीय विवाहांना विरोध करून बहिष्कृत करण्याची, तसेच हत्येसारखी भयावह प्रकरणे आजही घडत असून,…

Indian Food Culture Dal Varieties : डाळ वा वरण बनत नाही असं घर भारतात सापडणार नाही. अर्थात वेगवेगळ्या स्वरूपांत आणि…

हे ‘होम’ करताना अनेकदा त्यांनी व्यक्तिगत इच्छाआकांक्षांचा ‘होम’ केलेला असतो, हे बहुसंख्य पुरुषांना जाणवतही नाही, त्यांना येत्या ३ नोव्हेंबर या…

आजच्या बदलत्या काळातल्या काही स्त्रियांचा अपवाद वगळता अन्य बहुसंख्य स्त्रियांच्या बाबतीत हेच घडतं. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची…

तिबेटमधील अर्धभटक्या जमातीत जन्मलेला येशी भारतात कायम ‘तिबेटी निर्वासित’ म्हणून जगला, परंतु त्याने स्वत:ला संगणक विज्ञानात पारंगत केलं आणि आपल्यासारख्या…

भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांच्याबरोबर बिडी कामगार स्त्रिया, गिरणी कामगार, स्त्रीहक्क यामध्ये निरंतर कार्यरत असणाऱ्या सेवाभावी कामगार नेत्या…

भारतात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने दरवर्षी सुमारे ६७ हजार तर स्तनांच्या कर्करोगामुळे सुमारे ७० हजार स्त्रिया मृत्युमुखी पडतात. मात्र तो वेळीच रोखता…

‘बया दार उघड’ या नाटकातून स्त्रीच्या वेदना, शक्ती आणि मुक्तीचा स्वर रंगमंचावर उमटतो. तेराव्या ते अठराव्या शतकातील संत स्त्रियांचे विचार…

‘गुलाबी फित अन् पलीकडे...’ या (२५ ऑक्टोबर) डॉ. श्रेयसी घाटकर यांच्या लेखात कर्करोगाच्या उपचारांमध्ये फिजिओथेरपी किती मोलाची भूमिका बजावते, हे…