चतुरंग
एकेका महापुरुषाला मर्यादित कक्षेमध्ये जखडून टाकायचं की, सारे पूर्वग्रह दूर ठेवून त्यांना छान, मन:पूर्वक घट्ट भेटायचं ही आपली निवड असते.…
माणसामाणसांतील द्वेष, जाती-पातींची दरी, धर्माच्या नावावर घडणाऱ्या हिंसा संपवण्याचं मोठं आव्हान आपणा सर्वांसमोर आहे. अशा प्रकरणात अनेकदा स्त्रियांना लक्ष्य केलं…
१९७५ला आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्षाची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील साम्यवादी व समाजवादी चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन २८ ऑक्टोबर १९७५ रोजी पुण्यात स्त्रियांची…
कधी शरीर-मनाच्या अद्वैताचा प्रगल्भ विचार मांडणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाने आयुष्याला अद्भुत वळण लागलं तर कधी मन स्वत:च्या मर्यादांना आव्हान देत राहिलं…
‘डिअर लायर’ हे नाटक म्हणजे सत्यदेव दुबे यांनी रत्ना यांना दिलेली सर्वांत मोलाची भेट होती, कारण त्यामुळे त्या रंगभूमीवर वापरल्या…
आपल्याकडे सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पं. रमाबाई, रमाबाई रानडे अशा अनेकींनी केलेले कार्य स्त्रीवादाला चालना देणारेच ठरले.
आयुष्य हे ‘रोलर कोस्टर राइड’ असते. आनंद, सुख, प्रेम यांच्या बरोबरीने दु:खही येतंच. परंतु तीच माणसं त्याच्याशी सामना करू शकतात…
वयाच्या मर्यादा, जागेच्या मर्यादा, सामाजिक, आर्थिक एकूण जडणघडणीच्याही मर्यादा असतात. मग माणूस आपली ती खेळाची, चुरस लावायची, जिंकायची हौस कशी…
निसर्गातल्या चांगल्या, वाईट प्रत्येक ध्वनीचा आपल्या श्रवणआरोग्यावर परिणाम होत असतो. श्रवणाचा आणि मनाचा अतूट संबंध असल्यामुळे चुकीच्या ध्वनींमुळे मनावर ताण…
आज एकविसाव्या शतकातील पाव शतक उलटून गेल्यानंतरही आपला समाज किती बुरसटलेल्या विचारांचा आहे, हे वाचून सखेदाश्चर्य वाटलं.
मुलींना वयात येताना शारीरिक-मानसिक आंदोलनं जाणवू लागतात, कारण त्यांच्या शरीरातील संप्रेरकं. ‘इस्ट्रोजन’ आणि प्रोजेस्टेरॉन यांचं वाढणारं प्रमाण आणि त्याचे शरीरावर…