३० ऑक्टोबरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमधून ‘राम नाम मंत्र लेखन यज्ञ’ याची सुरुवात केली. या मोहिमेच्या अंतर्गत गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरातील राम मंदिरातल्या पोथ्यांमध्ये प्रभू रामाचं नाव लिहिलं जातं आहे. या पोथ्या २०२४ मध्ये २२ जानेवारीच्या दिवशी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. राम मंदिरासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेनंतर ३३ वर्षांनी अशा प्रकारची मोहीम राबवली जाते आहे. २३ ऑक्टोबर १९९० या दिवशी लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने लालकृष्ण आडवाणींना अटक केली होती. ज्यानंतर राम मंदिराची रथयात्रा अचानक थांबली होती. त्यानंतर राम मंदिरासाठी ही विशेष मोहीम राबवली जाते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा