आसामच्या कचर जिल्ह्यातील अवघ्या चार वर्षांच्या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या वडिलांच्या हत्येबाबत न्याय मागितला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे या लहानग्या मुलाने आपल्या वडिलांच्या हत्याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. २६ डिसेंबर २०१६ रोजी आसामच्या कचर जिल्ह्यातील सिलचर शहरात रिझवान साहिद लासकर या मुलाचे वडील सैदुल अलोम लास्कर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी, हा मुलगा फक्त तीन महिन्यांचा होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा