Daily Road Accident Deaths In India : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालात २०२२ मध्ये दररोज किमान ४६२ लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले होते, असे समोर आले आहे. अहवालानुसार, २०२२ मध्ये देशात दररोज किमान १,२६४ रस्ते अपघात झाले होते. “भारतातील रस्ते अपघात” या वार्षिक अहवालात मृत्यूंचे भयावह चित्र समोर आले आहे, मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकजण २५-३५ वयोगटातील आहेत. आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, २०२२ मध्ये रस्ते अपघातात सुमारे १.६८ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी किमान ४२,६७१ जण २५-३५ वयोगटातील होते. दरम्यान २०२२ मध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ६४,१०५ रस्ते अपघात झाले, तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक २२,५९५ मृत्यू झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा