त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत गुरुवारी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत ९१.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजेच २००८ मध्ये ९२.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सलग पाचव्यांदा सत्तारूढ होण्याची आशा डाव्या आघाडीला वाटत आहे. त्यांची प्रमुख लढत काँग्रेसशी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा