भाजपाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहेत. तपास यंत्रणांची भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जात असल्याचाही दावा केला जात आहे. आत्तापर्यंत इतर पक्षांमधून भाजपात गेलेल्या अनेक बड्या नेत्यांचाही दाखला यासाठी दिला जात आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या प्रकरणातही आम आदमी पक्षाकडून अशाच प्रकारचा आरोप केला जात असताना आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा मुद्दा थेट दिल्लीच्या संसदेत उपस्थित केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा