नवी दिल्ली : दिल्लीकरांनी सलग दोन वेळा केंद्रात भाजपला आणि राज्यात आम आदमी पक्षाला (आप) कौल दिला होता. २०१४ च्या परिवर्तनाच्या लाटेत दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये कमळ फुलले होते. २०१९ मध्ये दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून मतदान केले होते. त्यामुळे २०२४ मध्येही भाजपला दिल्लीकरांकडून हॅट्ट्रिकची अपेक्षा आहे. या वेळी ‘आप’ व काँग्रेसने आघाडी केली असून भाजपची ५० टक्क्यांहून जास्त मतांची हिस्सेदारी मोडून काढण्याचे मोठे आव्हान ‘इंडिया’समोर असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा