अग्निपथ योजना आणखी एका वादाच्या भोरवऱ्यात सापडली आहे. या योजनेमार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठीच्या अर्जावर जात आणि धर्म विचारल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांना ‘अग्निवीर’ तयार करायचे आहेत की ‘जातीवीर’, असा प्रश्न आप नेता संजय सिंग यांनी विचारला आहे. तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेही यारून भापजावार टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा