पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या बद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान दिलंय. भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर आम आदमी पार्टी राजकारण सोडेल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा