नवी दिल्ली : देशात २००१ मध्ये मुंद्रा येथे अदानी उद्योग समूहाचे एक मोठे बंदर होते. गेल्या दहा वर्षांत या समूहाने देशात १४ बंदरे उभारली आहेत. देशातील बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीपैकी एकचतुर्थाश मालवाहतूक या समूहाच्या बंदरांतून आणि ‘टर्मिनल’मधून होते. हा समूह सर्वात मोठा खासगी सागरी वाहतूकदार झाला आहे. गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रातील या समूहाच्या वाढत्या मक्तेदारीबद्दल या क्षेत्राशी संबंधित दोन अधिकारी आणि या क्षेत्राच्या नियामक यंत्रणेतील एका माजी प्रमुखाने चिंता व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा