पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आता वर्षभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, २०२४ व २०१९ च्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन करत आपली शक्ती भाजपाविरोधात एकवटली आहे. त्यामुळे ही निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आणि इतर पक्ष अशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काही मोठ्या लढतींची अपेक्षा असून त्यात रायबरेलीचा नंबर पहिल्या पाच लढतींमध्ये लागू शकतो. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून भाजपा आदिती सिंह यांना उमेदवारी देणार असल्याची आहे. कोण आहेत या आदिती सिंह?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा