पीटीआय, नवी दिल्ली : राज्याच्या प्रशासनावर निवडून आलेल्या सरकारचेच नियंत्रण असते, असे स्पष्ट करीत, दिल्लीतील सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन वगळता इतर प्रशासकीय सेवांवर दिल्ली सरकारचेच नियंत्रण असेल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने गुरुवारी दिला. तसेच नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावे, असा आदेशही घटनापीठाने दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा