महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद होत आहे. शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी बाजू मांडली. अशातच गुरुवारी (२ मार्च) झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी अचानक सुनावणीत ऑनलाईन हजेरी लावली आणि आक्रमक युक्तिवाद केला. तसेच उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत राज्यपाल कसे बरोबर होते, अशी मांडणी केली. त्यानंतर सुनावणी संपणार असा अंदाज असतानाच सुनावणी वाढली. याबाबत ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा