घरवापसी कार्यक्रमावरून वादात सापडलेले भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी आता गायीला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी अभियान चालवण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक भारतीयाची ही इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.हिंदू युवा वाहिनी या आदित्यनाथ यांच्या संघटनेमार्फत हे अभियान चालवले जाणार आहे. गायीचे संरक्षण व संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. भारतीय संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व असून, कृषीप्रधान अर्थव्यवस्था टिकून राहण्याचे ते महत्त्वाचे असल्याचे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. जगभरात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळणे शक्य नाही, निदान तो भारतात तरी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा