अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भारत आणि तालिबानमध्ये अधिकृत चर्चा सुरु झालीय. या चर्चेसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहितीही दिली आहे. मात्र आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. या चर्चेसंदर्भात भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओवेसी यांनी केलीय. भारत सरकार तालिबानसोबत लपून छपून संबंध का ठेवत आहे?, असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केलाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा