उत्तर प्रदेश सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. या श्वेतपत्रिकेत ६ महिन्यात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने केलेली कामे आणि आधीच्या सरकारने न केलेली कामे यांचा लेखाजोखा मांडला आहे. या श्वेतपत्रिकेवर एक ट्विट करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादीचे नेते अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. श्वेतपत्रिका जारी केली मात्र योगी सरकारला जाहीरनाम्याचा सोयीस्करपणे विसर पडला असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा