इसिसच्या कैदेत ठेवलेल्या ३९ भारतीयांची हत्या केली असल्याचा दावा कैदेतून बचावलेल्या पंजाबमधील नागरिकाने केला आहे.
जून २०१४ मध्ये भारतीयांचे  नागरिकांचे इसिसने अपहरण केले होते. यामध्ये हरजित मसिह याचा समावेश होता.  या दाव्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खंडन केलेआहे.  हरजितच्या दाव्यानुसार ४० भारतीयांसह ५० बांगलादेशींना कैदेत ठेवले होते. या सर्वाना एका टेकडीवर ठेवण्यात आल्याचे त्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All 39 indian hostages held by isis