उत्तर प्रदेशात बडय़ा नेत्यांच्या गावात २४ तास वीजपुरवठा होत असून अन्य भागांत मात्र कित्येक तास भारनियमन चालते. हा भेदभाव संपुष्टात आणून राज्याच्या सर्वच प्रांतांत अखंड वीजपुरवठा करावा, ही मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला चार आठवडय़ांत बाजू मांडण्यास न्यायालयाने फर्माविले आहे.
न्या. इम्तियाज मुर्तझा आणि न्या. शाही कांत यांनी ‘हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिस’ आणि अन्य यांनी ही याचिका केली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या आझमगढमध्ये तसेच मैनपुरी आणि कनौज या शहरांत अखंड वीजपुरवठा होत आहे. अन्य भागांत मात्र कित्येक तास वीज नसते, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा