Ambadas Danave On Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (शनिवारी) रात्री चेंगराचेंगरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील केली जात आहे. विरोधकांकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा