पीटीआय, राजनांदगाव

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास तो मतपेढीसाठी ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ करणे सुरूच ठेवेल, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला. उपाहारगृहांच्या अन्नसाखळीप्रमाणे काँग्रेसने दिल्लीपर्यंत ‘भ्रष्टाचाराची साखळी’ तयार केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर आला, तर आम्ही भ्रष्ट लोकांकडून पै न पै वसूल करू आणि त्यांना उलटे टांगू, असे राजनांदगाव शहरात एका प्रचारसभेतील भाषणात शहा म्हणाले.अविभाजित मध्य प्रदेश- छत्तीसगड हे काँग्रेसच्या राजवटीत ‘आजारी राज्य’ होते, मात्र २००३ साली रमण सिंह छत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यानंतरच्या १५ वर्षांत ते विकसित राज्य बनले, असा दावा शहा यांनी केला.

Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार

 बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर खेडय़ात एप्रिलमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारावरून शहा यांनी भूपेश बघेल सरकारवर हल्ला चढवला. ‘छत्तीसगड हे पुन्हा जातीय दंगलींचे केंद्र झालेले तुम्हाला हवे आहे काय’, असा प्रश्न अमित शहा यांनी यावेळी लोकांना विचारला.

Story img Loader