“श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वंग-भंग आंदोलन छेडल्यामुळेच पश्चिम बंगाल भारताला मिळाला, काँग्रेस त्यात पडले असते तर बंगालचा भारतातील उर्वरित भागही तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात गेला असता”, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभेत जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२३ ची चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार प्रा. सौगत रॉय यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विषय काढून ते कधीच स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले नसल्याचे म्हटले. तसेच एकही हिंदुत्ववादी नेता तुरुंगात गेला नाही, असेही सौगत रॉय म्हणाले. यावेळी संतप्त झालेल्या अमित शाह यांनी त्यांचे विधान खोडून काढत थोडक्यात इतिहासाची मांडणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा